AHILYANAGAR NEWS: अहिल्यानगर जिल्ह्याला २०० कोटींचा निधी मंजूर, कृषी समृध्दी योजनेचा निधी प्राप्त; पण कृषी विभाग अजून ही…
AHILYANAGAR NEWS: अहिल्यानगर जिल्ह्याला कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; राज्य शासनाकडून 178 कोटी तर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे 22 कोटी रुपये वाटप झाले आहेत. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कृषी विभाग अद्याप अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. कोणत्या योजना कशा राबवाव्यात याबाबत स्पष्ट मार्गदर्शन न मिळाल्यामुळे…
Read More...
