rain update : हिमाचलमध्ये पावसाचा धुमाकूळ, गेले तब्बल एवढे बळी. हिमाचल मध्ये गेल्या २८ दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असून या मध्ये तब्बल पावसामुळे १०९ जणांचा बळी देखील गेला आहे.
Green Chilli Prices: आताच्या वर्षी मिरचीला मिळत आहे मनसोक्त भाव. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पेक्षा मिरचीला जास्त भाव मिळत आहे म्हणून शेतकरी आनंदी दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे त्या शेतकर्यांनमध्ये समाधान दिसून येत आहे.
KRUSHI YOJNA : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षाला २४,००० कोटी रुपये खर्च केले जातील. अशी माहिती बैठकीनंतर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
DHAN-DHANYA YOJANA: नव्या योजनेचा शेतकऱ्यांसाठी नवा किरण! केंद्र सरकारने ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ ला अखेर मंजुरी दिली असून, ही योजना देशभरातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी ठरणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करत आनंददायी बातमी दिली.
KRUSHI NEWS : राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी पीक स्पर्धा बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार. शेतकऱ्यांना दिलासा तसेच प्रोत्सान देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना नगरचे कृषी अधिक्षक सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा हे मुख्य कारण आहे
krushi : राज्यभरात विविध भागांतील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 15 जुलैसाठी भारतीय हवामान विभागाने या भागाला दिला आहे रेड अलर्ट. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
सोयाबीन : पिवळ्या पडत असलेल्या सोयाबीन वर करा आता ‘या’ उपायोजना. काय तुमचे पण सोयाबीन पिवळे पडत आहे का तेर घाबरू नका आता या वर उपाययोजना करण्यात आली आहे. या उपायाने सोयाबीन करा पुन्हा हिरवे गार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पहा सविस्तर.
Maharashtra rain Update : पुढील 24 तासात पावसाचा कहर, पूर येण्याची शक्यता या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. 14 जुलै रोजी राज्याच्या विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) कडून जहाल केला आहे. जुलै महिना म्हणजे मान्सूनचा मुख्य टप्पा समजला जातो. पहा हवामानाचा अंदाज.
AHILYANAGAR : राहुरी निळवंडे धरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरण. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार निळवंडे धरणातून मंगळवार दि. १५ पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकात दिली.